• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

बुध्दाचा धम्म म्हणजे—”बहुजन हिताय बहुजन सुखाय” वर्षावासात आत्मचिंतन करून पुढे जाऊयात

माणगंगा by माणगंगा
July 27, 2021
in सामाजिक
0
बुध्दाचा धम्म म्हणजे—”बहुजन हिताय बहुजन सुखाय” वर्षावासात आत्मचिंतन करून पुढे जाऊयात

बुध्दाचा धम्म म्हणजे—”बहुजन हिताय बहुजन सुखाय” वर्षावासात आत्मचिंतन करून पुढे जाऊयात


——————————————
बुध्द धम्मात “वर्षावासाला”खुपच महत्व आहे.प्रत्येकजन आपआपल्या नियोजनाप्रमाणे वर्षावास साजरा करत असतो.या.काळात आपण मैञीभाव वाढवत कटुता संपवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.मनातील राग,लोभ मत्सर द्वेश काढून टाकले पाहिजे व धम्माचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.यासाठी आपल्या भिक्खुंनी,बौध्दाचार्य व उपासकांनी पोटजाती मोडल्या पाहिजेत व दैववाद नष्ट केला पाहिजे.


डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा बौध्द भिक्खुवर फार मोठा विश्वास होता .म्हणूनच आजही आपला भिक्खुवरती तेवढाच विश्वास आहे.बाबासाहेबांनी, एकदा स्पष्ट केले होते…’बौध्द भिक्खुंचे प्रशिक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे!”


आज या विचाराची गरज वाटायला लागली आहे. गाव, खेड्यातल्या ,शहर वस्तीतल्या समाजाला, समाज घटकाला बौद्ध तत्वज्ञानात बसविण्याची, त्याला सज्ञान करण्याची जबाबदारी भिक्खु संघावर होती. बुद्धाच्या भिक्खु संघात 75 टक्के ब्राह्मण व 25 टक्के इतर जातीतील भिक्खु होते. बुद्धाच्या 40 मित्रांनी बुद्ध धम्म स्वीकारला व पुढे त्यांनीच धम्माचा प्रचार व प्रसार केला. त्यातील यश हा भिक्खु श्रीमंत व विद्वान होता.एकेदिवशी बुद्धाने यशला विचारले…!” यश,हा धम्म कसा आहे?” त्यावर यश म्हणाले,” बहुजन हिताय बहुजन सुखाय !”हा धम्म लोकांचे कल्याण करणारा आहे असे म्हणाले .आज आडाणीच काय? पण शिकलेल्या लोकांवरही दैववादाचा पगडा आहे

.तो बौध्द भिक्खुंनीच काढला पाहिजे. समाजाला सत्य सांगण्याचे व त्यांना विज्ञाननिष्ठ करण्याचे काम भिक्खुंनीच करणे गरजेचे आहे. 1956 नंतरच्या धम्मक्रांती नंतर हे काम जेवढे जोमाने झाले पाहिजे होते तेवढे झाले नाही.जे झाले ते योग्यच आहे परंतु ते अपुरे आहे.आज परिस्थिती बदलती आहे. यासाठी आज भिक्खुंची संख्या वाढली पाहिजे! म्हणताना आपण भिक्खु संघाला तरूण देतो का ?हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज आपला धम्म वाढवायचा असेल तर आपण भिक्खुंची संख्या वाढवली पाहिजे आणि भिक्खुंनी पोटजाती मोडल्या पाहिजेत. व समाजातील दैववाद नष्ट केला पाहिजे!
वर्षावासात आपण आत्मचिंतन करूयात व एकमेकांना साथ देऊयात.

प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
⛩⛩⛩⛩⛩⛩⛩⛩

Views: 150
Share

Related Posts

वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाची भेट घालून देणारे एसटीचे कर्मचारीच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर
सामाजिक

वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाची भेट घालून देणारे एसटीचे कर्मचारीच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

November 18, 2021
रक्षाबंधनाचे महत्व :-
सामाजिक

रक्षाबंधनाचे महत्व :-

August 22, 2021
होलार समाजाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे ! दयानंद ऐवळे
सामाजिक

होलार समाजाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे ! दयानंद ऐवळे

August 7, 2021
अहमदपूरकरांनी केले वसंतराव नाईक यांना क्रतीशील अभिवादन.
सामाजिक

अहमदपूरकरांनी केले वसंतराव नाईक यांना क्रतीशील अभिवादन.

July 30, 2021
कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात.  विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.
सामाजिक

कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.

July 29, 2021
माण तालुक्यत जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू……
सामाजिक

माण तालुक्यत जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू……

July 29, 2021
Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने केली पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पहाणी

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने केली पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पहाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)