पिंगळी बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा एम एस ई बी ऑफिस वर मोर्चाचा इशारा
सत्रेवाडी पिंगळी बुद्रुक तालुकामाण जिल्हा सातारा येथील दिनांक 5 मार्च22 रोजीपासून ट्रांसफार्मर निकामी झाला असून पिकांना मोक्याच्या वेळी पाणी मिळत नाही सदर शेतकरी दहिवडी एम एस ई बी ऑफिस मध्ये गेले असता त्यांना तीस टक्के बिलाची रक्कम अदा करण्यास सांगितले व नंतर ट्रांसफार्मर दुरुस्त करून देतो अशी साहेबांनी वाचता केली
सदर शेतकर्यांच्या पिकांना व जनावरांना पिण्याचे पाण्याची सोय नाही सदर डीपीचे फ्यूज शेतकऱ्यांनी वर्गणी काढून स्वखर्चाने नवीन बसवले आहेत दोन दिवसात लाईट पूर्ववत केली नाही तर समस्त ग्रामस्थ एम एस ई बी ऑफिस वर मोर्चा घेऊन जाणार आहेत