सदर क्रमांक:-032 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
विषय: मी स्वतःचा फ्लॅट रजिस्टर्ड लिव्ह अँड लायसेन्स कराराने दिला होता. चार-पाच महिने झाल्यानंतर लायसेन्सी आजूबाजूच्या लोकांना दारावर लाथा घालून त्रास देऊ लागला. माझ्याकडे अनेक तक्रारी घेऊन लोक आले. त्यानंतर मी त्याला जागा खाली करण्यास सांगितले; परंतु त्याने जागा खाली केली नाही. म्हणून मी अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करून ताबा मागितला. त्यावर सक्षम अधिकारी यांनी लायसेन्स कालावधी संपल्याशिवाय या कोर्टाला अधिकार नाही असा निकाल दिला, तरी लिव्ह अँड लायसेन्स करारातील अटींचा भंग केल्यास ताबा कसा मिळू शकतो, याबाबत माहिती द्यावी.
उत्तर: लिव्ह अँन्ड लायसेन्स करार हा राहण्याच्या जागेसाठी केला जातो त्या करारात काही अटी व शर्ती घालने कायद्याने बंधनकारक आहे. जसे की, करार संपुष्टात येण्याची पद्धत व अटी व शर्ती भंग झाल्यास ताबा मिळण्याची तरतूद इत्यादी. तसेच, सदरचा करार हा योग्य मुद्रांक व नोंदणी करणे कायद्याने गरजेचे आहे. आपल्या प्रश्नावरून करारामध्ये या अटी व शर्ती आहेत की नाही हे पाहावे लागेल. तसेच, अधिकाऱ्यांनी निकाल देताना त्यावर काही कारणे सांगितली असतील, त्या कारणांचा अभ्यास करावा लागेल; परंतु, आपण सदरच्या लायसेन्सीला एक नवीन नोटीस देऊन करारनामा रद्द करून ताब्याची मागणी करावी, त्यानंतर पुन्हा सक्षम अधिकार्याकडे अर्ज करावा. कालमर्यादेत असल्यास सदरच्या निकालावर अपील करता येते.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, मोबाईल/व्हाटसअप नंबर: 7350201000, 8459348218.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या चार/पाच महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.