शेतकरी संघटनेचा उद्यापासून राजेवाडी साखर करखान्यासमोर ठिय्या आंदोलन
शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या दिनांक 11 चार 2022 रोजी सकाळी श्री सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी येथे नियमाप्रमाणे ऊस तोडणी केली नाही व आवळाई येथील शेतकऱ्याचे रामचंद्र कृष्णा साळुंखे यांच्या ऊसाला तोड दिली नाही तर त्यांच्या नावावर दुसऱ्या शेकऱ्याने उस घालवला असून, अधिकाऱ्यांनी त्यांना ऊस तोड देण्यासाठी टाळाटाळ केली आहे
ऊसतोड देण्यास तीन महिने खेळवले आहे त्यामुळे मुक्कामी धरणे आंदोलन करणार असून कारखान्यात उस आत जाऊ देणार नाही व आतील साखर बाहेर जाऊ देणार नाही अशी शेतकरी संघटनेने ठाम भूमिका घेतलेली आहे