• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, May 15, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

माणगंगा by माणगंगा
May 19, 2024
in सामाजिक
0
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा


सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा


विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-

माळशिरस तालुक्यातील बचेरी, शिंगोर्णी, सुळेवाडी ही कायमस्वरूपी दुष्काळी गावे आहेत .गेली दोन वर्षे झाले या गावांना पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अक्षरशः या दोन वर्षात या तिन्ही गावांना शेतातून एका पिकाचाही आधार नाही. अल्प पर्जन्यमान असल्यामुळे धान्याचा प्रचंड तुटवडा आहे. जनावरांना चाऱ्याची खूप मोठी समस्या शेतकरी बांधवांना भेडसावत आहे. शासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा आहे. तेपण एकाच टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे एका कुटुंबाला पंधरा ते वीस दिवसातून पाणी येत आहे. त्यामुळे पाण्याची ही खूप मोठ्या प्रमाणात गोरगैरसोय होत आहे .बचेरी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ राणीताई विश्वजीत गोरड यांनी दुसरा टेंकरची मागणी केली परंतु दोन ते तीन वेळा प्रस्ताव देऊन ही त्याबाबत उचित कारवाई झालेली नाही.

गेली एक महिना झाले सरपंच प्रांत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत परंतु सदरचा प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला पाठवला आहे म्हणून प्रांत ऑफिस मधून टोलवा टोलवीची उत्तरे मिळत आहेत. दुष्काळी गावांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दुष्काळी अनुदान देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु हे समाधानाचे वातावरण अल्पकाळासाठीच राहिले. ज्यावेळी दुष्काळी अनुदानाची यादी जाहीर झाली त्यावेळी पिकांचा कोणताही सर्वे न करता चुकीच्या पद्धतीने अनुदान जाहीर केले

. एक हजार आणि दोन हजार अशा पद्धतीने खात्यावर पैसे जमा झाले ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये अनुदान जमा झाले त्या शेतकऱ्यांना हेलपाटे मारणे, केवायसी करणे तसेच कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी एक हजार रुपयांच्या वरती खर्च आला , म्हणतात ना हरभारे खाल्ले हात कोरडे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना कसलाही दुष्काळी अनुदानचा फायदा झालेलाा नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी दिसून येत आहे. ज्या भागात कॅनॉलचे पाणी आहे व ज्या भागात सक्षम पाण्याची स्रोत आहेत अशा भागाला पन्नास हजार ते एक लाख रुपये पर्यंत अनुदान मिळाले मात्र ज्या गावांना पिण्यासाठी पाणी नाही , एकाही पिकाचे उत्पादन झाले नाही अशा गावांना अत्यंत अल्प प्रमाणात मदत करून सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर सुळेवाडी गावात दुष्काळी अनुदानासाठी यादी आलेली आहे त्यापैकी केवायसी करून सुद्धा 50% लोकांना अजून जळीत अनुदान जमा झालेली नाही त्याबद्दल सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांनी उर्वरित पन्नास टक्के लोकांचे पैसे खात्यावर त्वरित जमा करावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सदरचे अनुदान यादी तयार करताना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन अभ्यासपूर्वक यादी तयार केली नसल्याची माहिती मिळत आहे. कदाचित तोंड बघून अनुदान जमा केल्याची कुजबुज बचेरी, सुळेवाडी ,शिंगोर्णी भागातत सुरू आहे.

Views: 304
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
सुनील पाटील लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित24 वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव
सामाजिक

सुनील पाटील लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित24 वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव

March 18, 2024
Next Post
आटपाडीत मॉडर्न स्मशानभुमी उभारावी …. संतोष हेगडे 

आटपाडीत मॉडर्न स्मशानभुमी उभारावी …. संतोष हेगडे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत
  • डॉ. रिता शेटीया यांची ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती
  • पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी
  • पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)